▶️ आपण कितीही भलामोठा सागर (संपत्ती) जमा केला. तर उगम पावणाऱ्या झऱ्याला (जिच्या पोटी जन्म घेतला त्या आईला) विसरू नये. आणि ज्यांनी सागर (संपत्ती) जमा करण्याचा मार्ग दाखवला. त्या जन्मदात्या बापाला लाथाडू नये. तरच समाजामध्ये आपल्या सागराला (संपत्तीला) महत्त्व येईल.
⏩ आपण कितीही मोठे असलो तरी समोर असणाऱ्या व्यक्तीला मायेनेच, प्रेमानेच बोलवा मोठेपणाचा गर्व करू नका. तरच आपण समाजामध्ये स्थान टिकवाल.
⏩ सुखाचे जीवन जगत असताना, दुःखाचे जीवन विसरू नका.
⏩ शत्रूशी पण प्रेमाने वागा, त्याचा कधी ना कधी उपयोग होतो.
⏩ दुसऱ्याची मापे काढण्यात जितका मुर्खपणा असतो. तितकाच मूर्खपणा मापे काढणाऱ्यात असतो.
Good
ReplyDelete